Question-1 :
जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरुन ठेवले आहे ?
A.   हिंदी
B.   अटलांटिक
C.   पॅसिफिक
D.   दक्षिण


Question-2 :
युध्द घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
A.   सर्वोच्च न्यायालय
B.   लोकसभा
C.   पंतप्रधान
D.   राष्ट्रपती


Question-3 :
भारताला सर्वांत जास्त भू - सीमा कोणत्या देशाची लाभली आहे ?
A.   चीन
B.   पाकिस्तान
C.   नेपाळ
D.   बांग्लादेश


Question-4 :
जिल्हा न्यायाधिशांची नेमणूक कोण करतात ?
A.   उच्च न्यायलय
B.   राज्यपाल
C.   राष्ट्रपती
D.   सर्वोच्च न्यायालय


Question-5 :
महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला ?
A.   केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून
B.   जातिव्यवस्थेला विरोध म्हणून
C.   नाभिकांना चांगली वागणूक मिळावी म्हणून
D.   पर्याय 1 , 2 , 3 तिन्ही बरोबर



Question-6 :
एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये ?
A.   10 %
B.   15%
C.   20%
D.   5%


Question-7 :
राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ?
A.   गोंदिया
B.   सांगली
C.   नागपूर
D.   कोल्हापूर


Question-8 :
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळणारे पाहिले महाराष्ट्रीयन कोण आहे ?
A.   विनोबा भाव
B.   धोंडो केशव कर्वे
C.   किरण बेदी
D.   ग. वा. मावळकर


Question-9 :
नागालँडची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे ?
A.   गंगटोक
B.   कोहिमा
C.   इटानगर
D.   इंफाळ


Question-10 :
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
A.   उत्तराखंड
B.   झारखंड
C.   मध्यप्रदेश
D.   महाराष्ट्र


Question-11 :
पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा , 
 1) भारतीय राज्यघटनेतील भाग चार हा मार्गदर्शक तत्वां विषयी आहे व यासंबंधी 36 ते 51 ही कलम समाविष्ट आहेत. 
2) भारतात दुहेरी नागरिकत्व आहे. 
3) भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलमे , 22 भाग व 7 परिशिष्टे आहेत. 4) भारताने संसदीय शासन पध्दती स्वीकृत केली आहे.

A.   1, 2 व 3
B.   1 व 4
C.   1, 3 व 4
D.   1 व 3


Question-12 :
काळकर्ते हे टोपणनाव कोणत्या समाजसुधारकाला दिले आहे ?
A.   नाना पाटील
B.   शिवराम महादेव परांजपे
C.   नरेंद्रनाथ भट्टाचार्य
D.   सयाजीराव गायकवाड



Question-13 :
भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे ?
A.   दोन वेळा
B.   तीन वेळा
C.   सहा वेळा
D.   एकदाही नाही.


Question-14 :
'आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे' ( ILO ) मुख्यालय कोठे आहे ?
A.   जिनिव्हा
B.   न्यूयॉर्क
C.   पॅरीस
D.   वॉशिंग्टन


Question-15 :
जोड्या जुळवा. 
 संशोधक                          शोथ 
1 ) एडवर्ड जेन्नर            अ. गतीविषय नियम 
 2 ) केपलर                    ब .निसर्ग निवडीचा सिध्दांत
3 ) डार्विन                     क. आनुवंशिकतेचा नियम 
 4 ) मेंडेल                      ड. देवीची लस
A.   1- अ, 2-ब, 3-क,4-ड
B.   1-ड, 2-अ, 3-ब, 4-क
C.   1-ब, 2-क, 3-ड, 4-अ
D.   1-ड, 2-क, 3-अ, 4-ब


Question-16 :
महाराष्ट्रतील , प्रशसकीय अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण देण्यासाठी यशदा ही प्रशिक्षण संस्था पुण्यात सुरु करण्यात आली. पूर्वी ही संस्था महाराष्ट्र विकास प्रशासन संस्था ( मिडा ) या नावाने ओळखली जात होती .कोणत्या साली मिडा चे नामांतर यशदा असे करण्यात आले ?
A.   1990
B.   1979
C.   1997
D.   1983





Question-17 :
सुकन्या समृद्धी योजनाअंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते ?
A.   10 वर्षापर्यंत
B.   8 वर्षापर्यंत
C.   12 वर्षापर्यंत
D.   18 वर्षापर्यंत


Question-18 :
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?
A.   इंदिर गांधी
B.   सरोजिनी नायडू
C.   आनंदीबाई जोशी
D.   प्रतिभाताई पाटील


Question-19 :
कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर केला जातो ?
A.   हेट्राज्ञान (Hetrazan)
B.   आनखेडशॉल (Allbendazole)
C.   इंगसोन (Dyspne)
D.   अयोडीन (Iodine)


Question-20 :
सध्या रिज्ञई बँकेचे गव्हर्नर कोण आहेत ?
A.   धूराग राजन
B.   रघुराम माशेलकर
C.   नरेंद्र भट्टाचार्य
D.   ऊर्जित पटेल


Question-21 :
मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही प्रामुख्याने कोणत्या गटासठी आहे ?
A.   किशोरवयीन मुले
B.   जेष्ठ नागरीक
C.   पदवीधर तरुण
D.   निवृद शासकीय अधिकारी


Question-22 :
GST म्हणजे ?
A.   Goods and Service Tax
B.   Government Service Tax
C.   Goods and Tax Sales Tax
D.   Government Sales Tax


Question-23 :
सिल्चर नायट्रेटचे रेणुसूत्र ( Chemical formula ) ओळखा.
A.   CH² CI³
B.   NaOH
C.   AgNO³
D.   Ca OH


Question-24 :
सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिता आहे ?
A.   तुकडोजी महाराज
B.   महात्मा फुले
C.   सावित्रीबाई फुले
D.   संत ज्ञानेश्वर


Question-25 :
आदिवासी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा होतो ?
A.   1 ऑगस्ट
B.   9 ऑगस्ट
C.   9 जून
D.   12 ऑगस्ट