Question-1 :
पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तदभव नाही मुंबई प्रवेशद्वार आणि मुंबई ते पुणे प्रगती महामार्गावरील टोल बंद करण्याबाबत उपायोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलपैकी कोणती समिती नेमली ?
A.   युनुस खान समिती
B.   डॉ. अभय बंग समिती
C.   आशिष कुमार सिंह समिती
D.   आर एम लोड समिती


Question-2 :
आय एन एस शिक्रा हे नैदल तळ खालीलपैकी कुठे आहे ?
A.   मुबई
B.   कोची
C.   पणजी
D.   विशाखापट्टणम


Question-3 :
खालीलपैकी महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार व्यक्ती व वर्ष यांच्यापैकी कोणती कोणती जोडी चुकीची आहे ?
A.   मारुती महाराज पोहेकर - 2015
B.   जयंत पवार - 2012
C.   प्रा रामदास डांगे - 2013
D.   फ्रान्सिस दिब्रिओ - 2014


Question-4 :
म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही.
A.   अरुणाचल प्रदेश
B.   मणिपूर
C.   आसाम
D.   नागालँड


Question-5 :
आय एन एस शिक्रा हे नैदल तळ खालीलपैकी कुठे आहे ?
A.   मुबई
B.   कोची
C.   पणजी
D.   विशाखापट्टणम


Question-6 :
पुढे दिलेल्या भारतातील वित्त आयोग व त्याचे अध्यक्ष यांची जोडीपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
A.   अकरावा के सी पंत
B.   बारावी सी रंगराजन
C.   तेरावी विजय केळकर
D.   चोदावा वय व्ही रेड्डी


Question-7 :
पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती क्षेत्र याच्या पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
A.   राविद्रनाथ टागारे - साहित्य
B.   हरगोविंद खुराना - रसायनशास्त्र
C.   सी व्ही रमन - भौतिकशास्त्र
D.   सुब्रमण्यम चंद्रशेखर


Question-8 :
खालीलपैकी कोणता देश बी आर आय सी एस या सदस्य आहे ?
A.   ब्राझील
B.   रशिया
C.   दक्षिण कोरिया
D.   चीन


Question-9 :
APJ अब्दुल कलाम अमृत योजनेचे लाभार्थी पुढीलपैकी कोण आहे ?
A.   अपंग व्यक्ती
B.   राज्यस्तरीय खेळाडू
C.   सुशिक्षित बेरोजगार
D.   गर्भ महिला व स्तनदा माता


Question-10 :
भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहेत ?
A.   ए.के. ठाकूर
B.   आर के माथुर
C.   वसंत सेठ
D.   गोविंद प्रसाद माथूर


Question-11 :
कितव्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषेच्या संख्या 22 झाली आहे ?
A.   ९१ वी
B.   ९२ वी
C.   ९३ वी
D.   ९४ वी


Question-12 :
ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणत्या समिती गठित करण्यासाठी आली होती
A.   विनोद तावडे समिती
B.   डॉ. अ. ह. साळुखे समिती
C.   टह्लीयानी समिती
D.   विजय नाहाटा समिती



Question-13 :
जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
A.   मुंबई
B.   नागपूर
C.   पुणे
D.   औरंगाबाद


Question-14 :
खालीलपैकी कोणती कादंबरी वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ?
A.   शारदा
B.   अमृतवेल
C.   क्रौचवध
D.   ययाती


Question-15 :
राष्ट्रीय सुरक्षा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A.   3 मार्च
B.   4 मार्च
C.   8 मार्च
D.   12 मार्च